सारीने दगावलेला तो तरुण निघाला पॉझिटिव्ह
हिंगोली : हिंगोलीत कोरोनाचा संसर्गाचा वेग आता वाढला असून दोन दिवसापूर्वी सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेला कळमकोंडी येथील मयत तरुण पॉझिटीव्ह निघाल्याने आरोग्य यंत्रनेची...
कळमनुरी भाजपात शहर कार्यकारिणी निवडीवरून धुसफुस
हिंगोली : भाजपात शहर कार्यकारणी निवडीवरुन सध्या धुसफुस सुरु असुन निष्ठावंतावर अन्याय होत असल्याचा आरोप केला जात आहे़ कळमनुरी सुरवातीपासुन काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो़...
पारोळा धबधबा ठरतोय युवकांचे आर्कषणाचे केंद्र
हिंगोली : हिंगोली तालुक्यातील पारोळा येथील तलाव यावर्षी झालेल्या दमदार पावसामुळे जूनच्या सुरुवातीलाच भरला आहे. तलाव ओव्हर फ्लो झाल्यामुळे तलावाच्या खालच्या बाजूला असलेल्या धबधबा...
कोरोनाच्या जैविक संकटात पुस्तक विकेते अडचणीत
हिंगोली : कोरोणाच्या जैविक संकटाचा फटका सर्वच उद्योग समूहांना बसला आहे. यात शालेय साहित्य विक्रेत्यांना देखील मोठा आर्थिक फटका बसला आहे. लाखो रुपयाचे शालेय...
हिंगोलीचा लघुचित्रपट पोचला सातासमुद्रापार
हिंगोली : हिंगोली येथील लघुचित्रपट लेखक, दिग्दर्शक अॅड. माने यांच्या कार्यकर्तृत्वाचा डंका सातासमुद्रापार पोचला आहे. इंग्लंड येथील दुसरा फेस्टिवल फर्स्ट-टाइम फिल्ममेकर सेशन्स या फिल्म...
स्वाभीमानीचे दूध आंदोलन पेटले!
हिंगोली : एकीकडे भाजपाने राज्यभरात दुध एल्गार आंदोलनाचा इशारा दिला असतांना आज स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे दुध दरवाढीचे आंदोलन पेटले असुन औंढ्यानजीक येहळेगाव शिवारात राजहंस...
शेतातील नुकसानीची आ. बांगर यांनी केली पाहणी
हिंगोली : दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील औंढा नागनाथ तालुक्यातील जलालदाभा, फुलदाभा, काकडदाभा, निशाना व येळेगाव सोळंके तसेच कळमनुरी तालुक्यातील वडगाव,...
हिंगोली : चिमुकलीची कोरोनावर मात
हिंगोली : सेनगाव शहरातील तीन व्यक्तींना कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल शनिवारी प्राप्त झाल्याने जिल्ह्याची रुग्ण संख्या ३८७ वर पोहचली आहे. विशेष बाब म्हणजे ५...
पीकच उगवले नसल्याने शेतक-याची आत्महत्या
राहोली बु़ येथील घटना तीनवेळा पेरणी करुनही पीक निघालेच नाही
हिंगोली : तीन वर्षापासून नापीकीचा सामना करीत असलेले शेतकरी यंदा पावसाने सुखावला तरी आधी बोगस...
कोरोनामुळे ग्रामीण भागात अस्वस्थता वाढली
हिंगोली : जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे़ त्यात महत्त्वाची बाब म्हणजे आता जिल्हा समूह संपर्काच्या उंबरठ्यावर आहे आणि नेमके याच काळात...