न्यायालयावर कुरघोडी?
दिल्लीचे अरविंद केजरीवाल यांचे राज्य सरकार व केंद्रातील मोदी सरकार यांच्यात वारंवार उफाळून येणारा संघर्ष हा आता फार काही नवलाईचा विषय राहिलेला नाही. मोदी...
‘स्वच्छ धरसोड धोरण’!
स्वच्छ नोट धोरणांतर्गत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) २ हजार रुपयांच्या नोटांचे वितरण बंद करण्याचा निर्णय शुक्रवारी (१९ मे) जाहीर केला. २३ मे पासून...
पुन्हा भिर्रर्र.. पण अटी लागू!
महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यती आणि कर्नाटक, तामिळनाडू राज्यातील अशाच खेळांना सर्वोच्च न्यायालयाने अखेर अनुमती दिली. त्यामुळे या राज्यांच्या ग्रामीण भागात विशेषत: शेतक-यांमध्ये आनंदोत्सव साजरा होणे...
सामाजिक सलोखा राखा !
भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. येथे सर्व धर्मांचा सन्मान केला जातो, समान न्याय दिला जातो. विविधतेतून एकता हे या देशाचे वैशिष्ट्य आहे. परंतु अलीकडे...
हुश्श! पेच सुटला!!
कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण? हा पेच सोडविण्यात काँग्रेस पक्षश्रेष्ठींना अखेर यश मिळाले आहे. ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या हे मुख्यमंत्री व डी. के. शिवकुमार उपमुख्यमंत्री असतील, अशी...
पुन्हा तेच ते…..!
आपल्याकडे ‘लबाडाचं आवतन जेवल्याशिवाय खरं नाही’ अशी म्हण आहे. याचा अर्थ असा की, लबाड लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा नसतो. आज तशीच गत विविध हवामानशास्त्र...
‘जन की बात’ ऐका!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’चे शतक नुकतेच साजरे झाले. या कार्यक्रमाद्वारे अजूनही त्यांची लोकप्रियता कशी टिकून आहे याचे कोडकौतुक झाले. परंतु मोदी...
कर्नाटकचा सांगावा!
लोकसभा निवडणुकीची ‘लिटमस टेस्ट’ मानल्या जाणा-या व अनेक अर्थाने काँग्रेस व भाजप या दोन्ही राष्ट्रीय पक्षांसाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या बनलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालात काँगे्रस...
चिंताजनक…!
‘द केरला स्टोरी’ हा वादग्रस्त चित्रपट गाजत असतानाच देशातील विविध राज्यांतून ५० हजारहून अधिक मुली बेपत्ता झाल्याचे वृत्त समोर आले आहे. महाराष्ट्रात सुद्धा मुली...
सगळं चुकलं पण…!
जवळपास वर्षभराची कायदेशीर लढाई झाल्यानंतर व सर्व बाबींचा काथ्याकूट झाल्यानंतर महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल गुरुवारी आला. त्या निकालाचे सार काय हे अभ्यासले तर हाती येणारा...