25.7 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्रसर्वसामान्यांसह शेतक-यांना काहीच मिळाले नाही : राजू शेट्टी

सर्वसामान्यांसह शेतक-यांना काहीच मिळाले नाही : राजू शेट्टी

कोल्हापूर : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अंतरिम बजेट सादर केलं. या बजेट मधून सर्वसामान्यांसह शेतक-यांना काहीच मिळालेलं नाही त्यामुळे हे बजेट निराशाजनक असल्याची प्रतिक्रिया माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी व्यक्त केली आहे ते कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR