27.6 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeराष्ट्रीयतेलंगणात शेतक-यांचे कर्ज माफ

तेलंगणात शेतक-यांचे कर्ज माफ

हैदराबाद : तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी १ लाख रुपयांपर्यंतचे कृषिकर्ज माफ करण्याची घोषणा आज केली. यासंदर्भात तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी थेट बँकांना निर्देश दिले असून, शेतक-यांनी घेतलेले १ लाख रुपयापर्यंतचे कर्ज १८ जुलै २०२४ पर्यंत माफ करावे. कर्जमाफीसाठी जारी करण्यात आलेली रक्कम दुस-या खात्यात जमा केल्यास बँकांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला. आता महाराष्ट्रात कधी कर्जमाफी होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR