गृहमंत्री शाह निवेदन देत नाहीत तोपर्यंत संसदेतील कोंडी कायम राहील

नवी दिल्ली : काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी सोमवारी स्पष्टे केली की विद्यार्थ्यांवरील पोलिसी अतिरेकांबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सभागृहात येऊन निवेदन देत नाही तोपर्यंत संसदेतला कोंडी कायम राहील. संसदेत विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दिल्लीतील जंतरमंतर येथील जेन झी आंदोलनावेळी विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाई विरोधात विरोधी पक्षांच्या खासदारांनी आवाज उठवला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सभागृहात यावे आणि झालेल्या कारवाईसंदर्भात निवेदन द्यावे अशी मागणी विरोधकांनी कायम ठेवली आहे. यामुळे केंद्रातील मोदी सरकारची चांगलीच अडचण झाली आहे. पीटीआयने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे. केंद्र सरकारच्या मनमानी कारभाराविरोधात विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. यामुळेच एप्रिलमध्ये नारी शक्ती विधेयकाच्या आडून लोकसभेचा विस्तार करण्यासाठी सभागृहात आणलेले मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पडले होते. दोन-तृतीयांश बहुमत मिळवण्यास केंद्रातील मोदी सरकार अपयशी ठरली होती. यानंतर मोठ्या प्रमाणात पक्षफोडी करण्यात आली मात्र सध्या विरोधकांनी घेतलेल्या भूमिकेमुळे केंद्राचे मनसूबे उधळल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

दरम्यान, रविवारी काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी एफसीआरए दुरुस्तीविधेयकावरून केंद्र सरकारवर हल्ला चढवला होता. अमित शाह हे जनविरोधी विधेयक मंजूर करण्यासाठी आले तरी त्यांना संसदेत तीव्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल, याबाबत कोणतीही शंका नाही. हे विधेयक असंवैधानिक आणि जनविरोधी आहे असे जनविरोधी आणि असंवैधानिक विधेयक आम्ही मंजूर होऊ देणार नाही अशी भूमिका वेणुगोपाल यांनी केरळमधील अलप्पुझा येथे पत्रकारांशी बोलताना मांडली होती.

खासदारांना १२ तारखेपर्यंत व्हीप जारी
काँग्रेसने लोकसभा आणि राज्यसभेतील आपल्या खासदारांना व्हिप जारी करून १०, ११ आणि १२ ऑगस्ट रोजी संबंधित सभागृहांत उपस्थित राहण्यास सांगितले आहे. तसेच, इंडिया आघाडीतील सर्व सहयोगी पक्षांना देखील या तिन्ही दिवशी त्यांच्या खासदारांची उपस्थिती आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17

Latest news