फाळणीनंतर भारतात आलेल्या लोक निर्वासित नसून योध्दे

नागपूर : १९४७ च्या फाळणीनंतर जे लोक हिंदुस्थानात आले ते निर्वासित (रिफ्युजी) नव्हते, तर ते ‘संघर्ष योद्धे’ होते, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले आहे. ‘फाळणीनंतर भारतात आलेल्या लोकांना निर्वासित म्हणणे चुकीचे आहे. त्यांनी आपल्या मातृभूमी आणि ‘धर्मा’वरील प्रेमापोटी प्रचंड हालअपेष्टा आणि वेदना सहन केल्या’, असेही मोहन भागवत यावेळी म्हणाले.

या लोकांनी नव्याने निर्माण झालेल्या पाकिस्तानात अनेक पिढ्यांपासून कमावलेली आणि जोपासलेली आपली संपत्ती, जमीन आणि व्यवसाय मागे सोडले आणि भारतात येणे पसंत केले असे त्यांनी नमूद केले. भागवत बुधवारी नागपुरात सिंधी समुदायाद्वारे चालवल्या जाणा-या सिंधू एज्युकेशन सोसायटीच्या ७५ व्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुखांनी सांगितले की, फाळणीनंतर लोकांनी जाणीवपूर्वक दुस-या बाजूने भारतात येण्याचा निर्णय घेतला, कारण त्यांना अशा भूमीत राहायचे होते जी भारतात आहे, जिथे ते कोणत्याही भीतीशिवाय आपल्या धर्माचे पालन करू शकतील.

‘ते विस्थापित झाले होते, ते निर्वासित नव्हते. त्या वेळी त्यांच्यासाठी वापरला गेलेला हा शब्द चुकीचा होता. ते संघर्ष योद्धे होते ज्यांनी आपल्या मातृभूमीवरील आणि आपल्या श्रद्धेवरील प्रेमापोटी संघर्ष केला. ते एक लढाई हरले पण ती त्यांच्या स्वत:च्या चुकांमुळे नव्हती’, असे सांगतानाच ते पुढे म्हणाले की, ‘भारताला अखंड ठेवण्याची ती लढाई आपण सर्वांनीच हारली होती. पण त्यांनी काय निवडले? त्यांनी आपले करिअर निवडले नाही, त्यांनी संपत्ती निवडली नाही. त्यांनी देशाची निवड केली, त्यांनी आपल्या धर्माची (श्रद्धेची) निवड केली.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

द्वारकादास शामकुमारतर्फे १८०० वारक-यांची विनामूल्य पंढरपूर वारी 

लातूर : प्रतिनिधी आषाढी एकादशीनिमित्त गेली १५ वर्षांपासुन द्वारकादास शामकुमार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये दिवसाढवळ्या फिल्मी स्टाईल चोरी; ४ लाख लंपास
01:07
Video thumbnail
Tukaram Munde LIVE :दूध उद्योगावर मोठी कारवाई? मुंढेंचे स्पष्ट संकेत
00:00
Video thumbnail
Tukaram Munde LIVE :दूध उद्योगावर मोठी कारवाई? मुंढेंचे स्पष्ट संकेत
36:07
Video thumbnail
Latur|लातूरवर पाणीसंकटाचे सावट; १३५ गावांचा पर्यायी पाणीपुरवठ्यावर आधार
03:21
Video thumbnail
Latur|घोणशी गावात तरुणाचे विद्युत खांबावर चढून आंदोलन
01:02
Video thumbnail
उत्तर प्रदेशातील कौशांबी येथे भीषण अपघात: एलपीजी टँकरचा स्फोट होऊन ४ जणांचा मृत्यू
01:51
Video thumbnail
Latur|स्मार्ट वीज मीटरवरून मनसे आक्रमक; किल्लारीत जोरदार आंदोलन!
04:33
Video thumbnail
LIVE | महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन 2026 |Maharashtra Assembly Monsoon Session LIVE
01:38:10
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम; जेसीबीची धडक कारवाई
04:10
Video thumbnail
Latur| अखेर शेतकऱ्याला परत मिळाली बैलजोडी!
04:27
Video thumbnail
शिवसेना UBT प्रमुख उद्धव ठाकरे यांची स्फोटक पत्रकार परिषद लाईव्ह
08:29
Video thumbnail
LIVE- विधानसभा पावसाळी अधिवेशन लाइव्ह प्रेक्षपण
23:47
Video thumbnail
लातूर-उदगीर महामार्गावर भीषण तिहेरी अपघात; कार, ऑटो आणि दुचाकीच्या धडकेत तिघे गंभीर जखमी
00:53
Video thumbnail
LIVE- विधानसभा पावसाळी अधिवेशन लाइव्ह प्रेक्षपण
04:50:10
Video thumbnail
Latur Traffic Issue|रस्ते बंद करूनही कोंडी कायम? लातूरच्या ट्रॅफिकचा प्रश्न ऐरणीवर
03:00

Latest news