प्रतिनिधी
लातूर : पर्यावरण संतुलित समृध्द ग्राम योजनेच्या स्पर्धेतून जिल्ह्यातील ४५ ग्रामपंचायती बाहेर पडल्याने या गावांना मिळणा-या अनुदानाचा फटका असला आहे. विशेष म्हणजे या योजनेच्या पहिल्या वर्षातून लातूर तालुक्यातील सर्वाधिक गावे अपात्र ठरली आहेत. जिल्ह्यातील ३२२ गावांची विभागीय पातळीवरून आता तपासणी होणार आहे.
गावांचा शाश्वत विकास घडवून आणण्याकरिता पर्यावरणाचे संवर्धन, जतन व .....
-
विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त टिळक भवन येथे आदरांजली सभा
Updated on 24/05/2013 0 : 32 प्रतिनिधी
Sent to a Friend सविस्तर वृत्त...
मुंबई : माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त २६ मे रोजी प्रदेश काँग्रेसच्या वतीने राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जयंतीदिनी सकाळी १० वाजता प्रदेश काँग्रेसच्या दादरस्थित टिळक भवन कार्यालयात आदरांजली सभा होणार आहे. या कार्यक्रमाला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील ......
प्रतिनिधी
उस्मानाबाद : राज्य शासनाकडून सर्व शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्याथ्र्यांना मोफत पुस्तके पुरविली जातात. यंदा जिल्ह्यातील १४४० शाळांसाठी तिसरी ते आठवीच्या एकूण २ लाख १६ विद्याथ्र्यांसाठी ११ लाख ९६ हजार पुस्तके प्रत्येक तालुकानिहाय वर्ग केल्याची माहिती सर्व शिक्षा अभियान विभागाकडून मिळाली.
जिल्ह्यातील मराठी माध्यमातील २ लाख ९ हजार विद्याथ्र्यांसाठी ११ .....
प्रतिनिधी
सोलापूर : राज्य शासनाने गेल्या दोन वर्षात शिक्षण क्षेत्रातील अनेक समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच ‘राईट टू एज्युकेशन’ कायदा झाल्यापासून शाळेतील भौतिक सुविधा वाढविल्या आहेत. यामागे राज्यात चांगला विद्यार्थी घडला पाहिजे ही शासनाची भूमिका असल्याचे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी केले.
येथील रंगभवन येथे जिल्हा परिषदेच्या शिक्षण .....
प्रतिनिधी
नांदेड : विर महाराणा प्रताप यांचा पुतळा शिल्पकाराकडे तयार झाला आहे परंतु तो नांदेडात आणून बसविण्यासाठी मंत्रालयाच्या सामान्य प्रशासनाची मंजूरी आवश्यक आहे. यासाठीचा प्रस्ताव तेथे दाखलही झाला आहे. मात्र यास मंजुरीची प्रतिक्षा करावी लागत असल्याने पुतळा बसविण्यास विलंब होत आहे.
वीर महाराणा प्रताप यांचा आश्वरुढ पुतळा बसविण्यात यावा असा .....
प्रतिनिधी
परभणी : परभणी येथील स्टेट बँक ऑफ हैद्राबाद या बँकेतुन काढलेल्या २६ लाख ४७ हजार रुपयांच्या बॅग क्षणार्धात लंपास प्रकरणी अटकेत असलेल्या फिर्यादीसह कारचालकाच्या पोलिस कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ झाली असुन सोमवार दि. २७ पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
या प्रकरणात तिसरा आरोपी कोण याचा .....
प्रतिनिधी
हिंगोली: आज तालुकास्तरावर झालेल्या शिक्षकांच्या बदल्यांमध्ये एका शिक्षक संघटनेने एकाच पदावर दोन तालुक्यातील वेगवेगळे व्यक्ती दाखवून बदली करून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु पुर्वीच हा विषय गटविकास अधिका-यांच्या कानावर गेल्यामुळे यातील एक बदली रद्द झाल्याची माहिती सुत्रांनी दिली.
तालुकास्तरावरील शिक्षक, ग्रामसेवक, आरोग्यसेवक यांची बदली प्रक्रिया आज पार पडली. परंतु शिक्षक संघटनांच्या पदाधिकारी .....
प्रतिनिधी
औरंगाबाद : भारतामध्ये आजही कॅन्सर हा चिंतेचा प्रश्न असून देशात कॅन्सर रोगावर संशोधनासाठी अत्याधुनिक प्रयोगशाळा व निष्णात संशोधकांची मोठी गरज आहे,असे प्रतिपादन प्रख्यात औषधनिर्माण शास्त्रज्ञ डॉ.आर.आर.वाविया यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील केमिकल टेक्नॉलॉजी विभागातर्फे व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली.यावेळी फूड टेक्नॉलॉजीचे प्राध्यापक डॉ.यू.एस.अन्ना .....
वैभव स्वामी
बीड - भारतीय जैन संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष शांतीलाल मुथ्था यांनी दुष्काळातही एक संजिवन वाट शोधुन नवा आशेचा किरण बीडकरांना दिला आहे. दुष्काळामुळे कोरडे ठाक पडलेल्या धरण आणि प्रकल्पातील गाळ हे शासकीय मदतीशिवाय काही दानशुर व्यक्तींच्या मदतीने आणि सर्वसामान्य जनतेच्या सहकार्यावर काढण्याचा संकल्प केला. अवघ्या २० दिवसात ७० .....
वृत्तसंस्था
इस्लामाबाद : चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांचे आज (बुधवार) पाकिस्तानमध्ये जंगी स्वागत करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.भारताचा तीन दिवसीय दौरा संपवून केकियांग यांनी बुधवारपासून पाकिस्तानच्या दोन दिवसीय दौ-याचा प्रारंभ केला आहे.दोन्ही देशांदरम्यान प्रादेशिक विषय व आर्थिक सहकार्यासंदर्भात चर्चा करणे हा या भेटीचा उद्देश आहे.इस्लामाबाद येथील लष्करी विमानतळावर पाकिस्तानचे .....
नवी दिल्ली : स्पॉट फिक्सींग प्रकरणाने आपण नागवले गेल्याची भावना निर्माण झाली, असे राजस्थान रॉयल्सचा कर्णधार राहूल द्रविडने म्हटले आहे. जवळची व्यक्ती गेल्यानंतर जसे वाटते तसेच आमचे झाले आहे, असे तो म्हणाला.
फिक्सींगचे प्रकरण उघड झाल्यानंतर आमच्या संघाला जबरदस्त ठोसा बसला. असा प्रकार या आधी मी कधीही अनुभवला नाही, असे सांगून
वृत्तसंस्था
मुंबई : मुंबई महापालिकेतील इमारत विभाग आणि नगररचना विभागतील फायली गहाळ झाल्या आहेत. इमारत विभागातील ३१४ तर नगररचना विभातील आठ फाईल्स गहाळ झाल्यात. मात्र, पालिका प्रशासनाने या गहाळ झालेल्या फाईल्स संदर्भात अद्याप पोलिसांत तक्रार दाखल केलेली नाही.
मुंबई महापालिकेच्या इमारत विभाग आणि नगर रचना विभागातील तब्बल ३२२ फाईल्स गहाळ झाल्या आहेत.
सध्या कर्मचारी वर्गाची अवस्था विचित्र झाली आहे. त्यात मार्च एन्डिंगच्या काळात आर्थिक कडकी, बँकेचे एटीएम आहे; पण बॅलेन्स नाही. एटीएमकडे केविलवाणे पाहून पैशाचे विरहगीत आपोआपच तोंडाद्वारे येते. त्यात पगारातून झालेल्या करकपातीचे दु:ख होते. ते लपविण्याचा अनुभव घेत जगताना याच काळात प्रत्येकजण स्वत:च्या अर्थाचा संकल्प करतात की, बस झाले. भविष्यात अशा .....
सागरी मत्स्य व्यवसायासाठी महाराष्ट्राला ७२० कि.मी.चा समुद्र किनारा लाभला आहे. ८७,००० चौ.कि.मी खडान्त उतारावर सागरी मत्स्य व्यवसाय चालतो. या किना-यावर १८४ मासळी उतरविण्याची केंद्र असून १३,१८१ यांत्रिकी नौका तर ३,२४२ बिगर यांत्रिकी नौका व १५५४ ओबीएम कार्यान्वित आहेत. सागरी मत्स्य उत्पादन सरासरी ४ लाख ३३, ६८४ मे.टन तर भूजल १ .....
देशांतर्गत विविध कृषि विद्यापीठ व शैक्षणिक संस्थांमध्ये उपलब्ध असणा-या एम.एस्सी (बायोटेक्नॉलॉजी), एम.एस्सी (कृषी), एमटेक (बायोटेक्नॉलॉजी), एमव्हीएस्सी यांसारख्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यासाठी जवाहरलाल नेहरू विद्यापीठ दिल्लीतर्फे राष्ट्रीय स्तरावर २०१३-२०१४ या शैक्षणिक सत्रात प्रवेश देण्यासाठी घेण्यात येणा-या प्रवेश पात्रता परीक्षेसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
अभ्यासक्रम व .....
द. आफ्रिका क्रिकेट संघाचा नवा कोच म्हणून रसेल डोमिंगो याची नियुक्ती करण्यात आली आहे. विश्वकप विजेता कोच गॅरी कस्र्टन याची जागा डोमिंगो घेणार आहे. कस्र्टनचा उत्तराधिकारी म्हणून डोमिंगोची निवड जाहीर करण्यात आली आणि द. आफ्रिकेत आश्चर्याचे धक्के बसले. त्याचे असे झाले की, गॅरी कस्र्टनने कोचपदाची मुदतवाढ नाकारली आणि २४ .....
‘फुल और पत्थर’ या सिनेमात धर्मेंद्रने आपलं उघडं अंग दाखवून पडद्यावर एक नवं पर्व सुरू केलं होतं. पुरुषांचं अंगप्रदर्शन हे त्यानंतर प्रेक्षकांच्या पचनी पडू लागलं आणि महिला चाहत्याही सिनेमाला गर्दी करू लागल्या. त्यानंतर शशी कपूर, ॠषी कपूर, जॉन अब्राहम आणि रणबीर कपूर यांनीही आपले नितंब पडद्यावर दाखवले. रणबीर कपूर .....
रुग्णालय म्हटले की, आपल्या नाकात शिरतो उग्रवास. बाहेर पडलेल्या सूया, सलाईन, औषधींची डब्बे यांचा कचरा. रुग्णाच्या बेडवर असलेले मळकटलेली चादर, अस्वच्छ स्वच्छतागृहे असेच काहीसे चित्र आपल्या डोळ्यांसमोर उभे राहते. खरं तर या वातावरणांमुळेच रुग्णांचा आजार अधिक वाढतो. हेच टाळण्यासाठी आणि रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोकळे वातावरण मिळावे, रुग्ण लवकर बरा .....
लग्नाच्या वेळी अग्नि भोवती सात फेरे घेण्याची प्रथा आपल्याकडे आहे. यामुळे सात जन्म नातं टिकतं असं मानलं जातं, पण अनेकदा सात जन्म काय, सात वर्षेही ही नाती टिकत नाहीत. लग्न असो व प्रेमप्रकरण, ही नाती टिकण्यासाठी काय करावं असा प्रश्न अनेक जोडप्यांना पडतो. अनेक छोट्या छोट्या गोष्टींमुळे नाती तुटतात. अनेकांच्या .....